तिघांचं भांडणचौथ्याचा लाभ...लाभही असा की,२५ वर्ष 'बाण'निशाण्यावरच लागत राहिला...
नगर हा सहकाराचा जिल्हा. कर्जत-जामखेड सोडलं, तर इथं प्रत्येक तालुक्यातील, नेत्यांकड साखर कारखाना आहे. शिक्षण संस्था आहेत. दूध संघ आहेत. सहकारी बँका आहेत. जिल्हा बँकेतही, त्यांचंच चालतं.पण नगरच्या राजकारणात असा एक नेता होऊन गेला, ज्याच्याकडं हे काहीच नव्हतं. पण तरी त्यानं सलग २५ वर्षे एकाच मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. पावभाजीची गाडी चालवणारा साधा नगरकर, सलग पाच टर्म आमदार झाला. नगर जिल्ह्यातील शिवसेनेचा पहिला आमदार होण्याचा मान मिळवला. बरं, या माणसानं पहिल्याच निवडणुकीत पराभव कुणाचा केला? तर तीन दिग्गजांचा. त्यातील एक होते, विद्यमान आमदार दादाभाऊ कळमकर. दुसरे होते माजी नगराध्यक्ष अरुणकाका जगताप. आणि तिसरे होते, नगरचे विकासपुरुष नवनीतभाई बार्शीकर. आता ज्यांना राजकारण कळत, त्यांना हे तिघेही किती दिग्गज होते, हे माहितीए. या सर्वांना पराभूत करुन, या शिवसेनेच्या युवा नेत्यानं जिल्ह्याचंच नव्हे, तर राज्याचं लक्ष वेधलं. त्या नेत्याचं नाव होतं, अनिलभैय्या राठोड... जिल्ह्यातील पाच-सहा दशकं असलेली, काँग्रेस-राष्ट्रवादीची सद्दी या युवा नेत्यानं संपवली होती. भैय्यांच्या याच पहिल्या निवडणुकीचा किस्सा आज आपण पाहणार आहोत... गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : [email protected] अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com #Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #

Nikhil Wagle Interview: संवेदनहीन सरकारे, विचारहीन पक्ष…काय आहे सोनम वांगचुक आंदोलनाचा धडा?

Ahilyanagar Politics|अपक्ष उमेदवाराने केला होता सभापतींचा पराभव, दक्षिणेची 'ती' ऐतिहासिक निवडणूक

Prithviraj Chavan | 'कर्नाटकपेक्षा भयंकर टक्केवारी पद्धत महाराष्ट्रात'

Nikhil Wagle Original is live मोदींवर पक्षातून येतोय दबाव..

Maratha Andolan Truth | जरांगेंच्या आंदोलनामागे राजकारण? Rajendra Kondhare Interview

Nikhil Wagle Original is live पार्थ पवारच्या अरेरावीला पटेल-तटकरे कंटाळले!

परळीत कायम मुंडेंचंच वर्चस्व, पण अख्खा जिल्ह्यात हात पसरवण्याच्या नादात गेम कसा फसला?

Gramsabha #marathicomedy | Maharastrachi Hasya Jatra Punha Nava Hangam | Ep - 581

Ramrao Adik | नगरच्या नेत्याची गोष्ट; 'गेम' झाला नसता तर ते मुख्यमंत्री झाले असते...

मुंडेंचे आमदार फोडून झेडपी मिळवली, लॉबी तयार केली, बीडमध्ये २००४ पासूनच दादांची पॉवर कशी वाढली?

मिसींग लिंक हा आघाडी सरकारचा प्रकल्प.. थांबवण्यामागे काय कारण? पृथ्वीराज चव्हाण Live

Babanrao Pachpute | पक्ष बदलले, चिन्ह बदलले... पण 'गारुड' कायम ठेवणारा नेता...

Nikhil wagle latest interview। कोणाचीच भीड न ठेवता परखड भाष्य करणारी मुलाखत

Raju Parulekar on Amit Shah Masterplan: सत्तेच्या खेळात पुढचा बळी कोण? धक्कादायक!

Ahilyanagar Politics | माघार घेतली, प्रचार थांबवला, मतदानही दुसऱ्याला केलं, तरी आमदार झालेला नेता...

सत्ता की सूड? | निलेश लंके यांची आजवरची सर्वात स्पष्ट मुलाखत | Ajit Pawar | Maharashtra Politics

पराभव झाला लोकं म्हणाली म्हशी राखतोय आता सुरेश धस यांचा गोठा पाहिलंय का|Suresh dhas|

Shivsena UBT | 'उबाठा' चे अभिषेक बॅनर्जी कोण ? आदित्य की संजय ? Devendra Fadnavis | Navarashtra

विखे- गडाख वादापूर्वी१९७२ चा रोहमारे कोल्हे वादही देशभर गाजला होता...नेमकं काय झालं होतं?

